श्री भगवानुवाच:
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति || गिता १४:२२ ||
श्रीकृष्ण अर्जुनास त्रिगुणातीताचि लक्षणे सांगतात कि, सत्वगुणाचे ज्ञान व सुख, रजोगुणाचा लोभ व दुःख आणि तमोगुणाचा अविवेक, कष्ट आदि प्रवृत्त झाली असता त्यांचा तो द्वेष करत नाहि व निवृत्त झाली असता त्यांचि तो आकांक्षा करीत नाहि. - ज्ञानेश्वरी
श्रीभगवान् बोले कि पहले गुणातीत पुरुष किनकिन लक्षणोंसे युक्त होता है उसे सुन -, सत्त्वगुणका कार्य प्रकाश, रजोगुणका कार्य प्रवृत्ति और तमोगुणका कार्य मोह। ये जब प्राप्त होते हैं अर्थात् भली प्रकार विषयभावसे उपलब्ध होते है तब वह इनसे द्वेष नहीं किया करता। गुणातीत पुरुष उनकी प्राप्ति होनेपर उनसे द्वेष नहीं करता। और निवृत्त हुए गुणोंके कार्योंको गुणातीत नहीं चाहता। - आदि शंकराचार्य
The Blessed Lord said When light, activity and delusion are present, he hates them not, nor does he long for them when they are absent. - Swami Sivananda
सुर्याठायी सकाळ, दुपार व सायंकाळ याचि गणती नसते त्याप्रमाणे त्रिगुणातीत ज्ञानी भक्त त्रिगुणातीत होतो याचा अर्थ त्याचि त्रिगुणामधुन सुटका होत नाहि. शरीरास शरीरधर्माप्रमाणे सर्व काहि होत असते फक्त तो कोणत्याहि गुणांमुळे प्रतिक्षिप्त होत नाहि. आपण कर्म करत आहोत वा नाहि तसेच आपणाकडे सत्ता संपत्ती आहे वा नाहि व आपण ज्ञानी आहोत वा अज्ञानी आहोत या सर्वांचा त्याला शोक होत नाहि वा आनंदहि होत नाहि. तो दुसऱ्यांच्या ज्ञानाने समाधानि होत नाहि, स्वतःच खरे सत्य काय आहे याचा तो छडा लावत असतो. सत्य समजल्या नंतर सहज होतो, शांत होतो. आपणास प्राप्त झालेल्या सत्याचा तो आश्रम, मंदिरे, संस्था ऊभारून बाजार मांडत नाहि. खरे सत्य हे कधिहि असल्या बाजारामध्ये बसत नाहि. ज्यांना त्याचि खरोखर तळमळ आहे व जे त्याला बाजारामध्ये शोधायचे बंद करतात त्यांनाच ते सहज प्राप्त होत असते.
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति || गिता १४:२२ ||
श्रीकृष्ण अर्जुनास त्रिगुणातीताचि लक्षणे सांगतात कि, सत्वगुणाचे ज्ञान व सुख, रजोगुणाचा लोभ व दुःख आणि तमोगुणाचा अविवेक, कष्ट आदि प्रवृत्त झाली असता त्यांचा तो द्वेष करत नाहि व निवृत्त झाली असता त्यांचि तो आकांक्षा करीत नाहि. - ज्ञानेश्वरी
श्रीभगवान् बोले कि पहले गुणातीत पुरुष किनकिन लक्षणोंसे युक्त होता है उसे सुन -, सत्त्वगुणका कार्य प्रकाश, रजोगुणका कार्य प्रवृत्ति और तमोगुणका कार्य मोह। ये जब प्राप्त होते हैं अर्थात् भली प्रकार विषयभावसे उपलब्ध होते है तब वह इनसे द्वेष नहीं किया करता। गुणातीत पुरुष उनकी प्राप्ति होनेपर उनसे द्वेष नहीं करता। और निवृत्त हुए गुणोंके कार्योंको गुणातीत नहीं चाहता। - आदि शंकराचार्य
The Blessed Lord said When light, activity and delusion are present, he hates them not, nor does he long for them when they are absent. - Swami Sivananda
सुर्याठायी सकाळ, दुपार व सायंकाळ याचि गणती नसते त्याप्रमाणे त्रिगुणातीत ज्ञानी भक्त त्रिगुणातीत होतो याचा अर्थ त्याचि त्रिगुणामधुन सुटका होत नाहि. शरीरास शरीरधर्माप्रमाणे सर्व काहि होत असते फक्त तो कोणत्याहि गुणांमुळे प्रतिक्षिप्त होत नाहि. आपण कर्म करत आहोत वा नाहि तसेच आपणाकडे सत्ता संपत्ती आहे वा नाहि व आपण ज्ञानी आहोत वा अज्ञानी आहोत या सर्वांचा त्याला शोक होत नाहि वा आनंदहि होत नाहि. तो दुसऱ्यांच्या ज्ञानाने समाधानि होत नाहि, स्वतःच खरे सत्य काय आहे याचा तो छडा लावत असतो. सत्य समजल्या नंतर सहज होतो, शांत होतो. आपणास प्राप्त झालेल्या सत्याचा तो आश्रम, मंदिरे, संस्था ऊभारून बाजार मांडत नाहि. खरे सत्य हे कधिहि असल्या बाजारामध्ये बसत नाहि. ज्यांना त्याचि खरोखर तळमळ आहे व जे त्याला बाजारामध्ये शोधायचे बंद करतात त्यांनाच ते सहज प्राप्त होत असते.

No comments:
Post a Comment