|| ईश्वरीय ज्ञान ||
अर्जुन उवाच,
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो।
किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते || गिता १४:२१ ||
Arjuna said What are the marks of him who has transcended the three qualities, O Lord? What is his conduct and how does he go beyond these three qualities?
शरीरधारी जीव जीता हुआ ही गुणोंको पार करके अमृतका अनुभव करता है इस प्रश्नबीजको पाकर अर्जुन बोला --, हे प्रभो इन पूर्ववर्णित तीनों गुणोंसे अतीत -- पार हुआ पुरुष किनकिन लक्षणोंसे युक्त होता है और वह कैसे आचरणवाला होता है अर्थात् उसके आचरण कैसे होते हैं तथा किस प्रकारसे (किस उपायसे ) मनुष्य इन तीनों गुणोंसे अतीत हो सकता है।
हे प्रभो, काय केल्याने मनुष्य त्रिगुणांना ओलांडुन जाऊ शकतो, त्याचे आचरण कसे असते आणि तो त्रिगुणांना कोणत्या प्रकारे ऊल्लंघितो. - ज्ञानेश्वरी
प्रत्येक मनुष्य त्रिगुणांपैकि कोणत्यातरी एका गुणाने वेढला गेलेला असतो. त्रिगुणातीत होणे म्हणजे कोणत्याहि गुणांमध्ये स्थीत नसणे होय. संसार विश्वाचे चक्र हे अखंड चालु असते. त्यावर आरूढ होऊन त्याला ऊल्लंघता येत नाहि. त्या चक्रापासुन वेगळे झाल्याशिवाय त्यामधुन बाहेर पडता येत नाहि आणि त्यामधुन बाहेर पडल्याशिवाय त्यामधिल गुणदोष समजत नाहित. त्रिगुणि अवस्थेमध्ये देह असताना मन आपले मालक असते तर त्रिगुणातीत अवस्थेमध्ये मन आपले गुलाम बनते. मन चांगले वा वाईट नसते ते केवळ सर्व शारिरीक ईंद्रियांकडुन काम करून घेणारे यंत्र आहे. संसारचक्रा बरोबर फिरताना बेलगाम ईंद्रियांचे चोचले पुरविणारे मन विरक्तावस्थेमध्ये समाधानि ईंद्रियांच्या मागण्या कमी झाल्यामुळे 'आता ऊरलो ऊपकारा पुरते' अशी त्याचि सहज अवस्था होते.

No comments:
Post a Comment